आमच्याविषयी

ग्रामपंचायत चरण, तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूर

आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५६. ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.

निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमुळे माळवाडी गावाने तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूरमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गावाच्या प्रगतीत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना विशेष स्थान आहे.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत
img